पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वं अप्सुजित महत्वान् इंद्र सत्पते । हे इंद्रा मरुतांनी युक्त होत्साता तूं असलाहि जिंकले. त्वं वृत्रं शवसा जघन्चान्सूजः सिंधून् आहिना जगतानान् । नं जघन्वानमुजद्विसिंधुन् । त्वमिंद्र वितवा अपस्कः परािष्टिता अहिना। वाथा इव धेनवः स्यंदमानाः । अंजः समुद्रमवजग्मुरापः ॥ हे इंद्रा तूं वृत्राला ठार मारून ( कोंडलेले ) जलप्रवाह मोकळे केलेस. ते प्रवाह त्या महासपांने गिळून टाकले होते. प्रमाणे इंद्राने मोकळे केलेले जलप्रवाह ज्याप्रमाणे दावे सोडलेली वत्से गायांकडे धावत जातात, लाप्रमाणे समुद्राकडे धांवत गेले. हनो युनं जया खः । ससानात्यां उतसूर्य ससानेंद्रः । वृत्रम् यदिंद्र शवसावधीरहिम् । आदित्सूर्य दिवि आरोहयः दृशे ।। जघन्वाँ उ हरिभिः संभृतकतो विंद्र वृत्रं मनुषे गातुअन्नपः । अयच्छथा बाहोवनमायसं अधारयन्दिव्या सूर्य दृशे ।। हे इंद्रा, वृत्राला मारून प्रकाश जिंकून आण. इंद्राने ( वृत्राला जिंकून ) सूर्यहि परत मिळवून आणला. ज्या वेळेस इंद्राने वृत्राला मारले, त्यावेळी त्या लोकांना दिसण्यासाठी सूर्याची , आकाशांत स्थापना केली. यः पृथिवा व्यथमानामहत् । यः पर्वतान् प्रकुपिता नरम्णात् ।। योऽन्तरिक्षं विवमे वरीयो । यो यामरतभ्नात् स जनास इंद्रः ॥ ग्रः सयं उघसं जजान । त्वं सूर्य तेजोभिरदीपयः । सूर्य बारितवानसि। यदा सूर्यममुं दिवि शुक्र ज्योतिरधारयः । इंद्रानें कंपायमान होणा-या पृथिवीला स्थिर केली, कोपलेल्या पर्वतांना शांत केले. त्याने अंतरिक्षाची व्यवस्थापना केली, व द्यौः (आकाशाला ) धारण केले. त्याने सूर्याला व उपेला निर्माण केले. त्याने साला व शुक्राच्या तान्याला उत्पन्न केले. पडस्तम्ना विष्ठिरः ।