१२९ मूळ पाया चांगला पाहिजे भवति न भवति करीत बसावयाचें नाहीं असा पूर्ण निश्चय करून जर लोक सुधारणेची कास धरतील तर ही सुधारणा पाहिजे व ती नको हा तंटा मिट- णार आहे व सर्वच सुधारणा एकसमयावच्छेदेंकरून होऊं लागतील.