"दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:२९, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा । भक्तांते पावसी करुनी कृपेची छाया ॥ धृ. ॥


मदांध होउनि आलो तव चरण पाहाया ॥ १ ॥

तारुनि शरणांगत ठाय येई निजचरणी । हेंच मागणे श्रीगुरु तुजला जोडुनियां पाणी ॥ २ ॥

कामक्रोधादिक हे शत्रू पीडित बहु मजला । वारुनि त्यांते रक्षी माते आपुल्या सेवेला ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा तत्पर सेवेसी । श्रीगुरुदत्ता स्वामी समर्था तारी दासासी ॥ ४ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.