या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________



१०६ । अभिवादन



जीवनातील दंभ आणि अहंता यांच्या पलीकडे किती जाऊ शकली आहेत याचा मीर शोध घेतो. ती मंडळी आपले स्वत:चे जीवन स्वार्याच्या बाहेर किती प्रमाणात नेः शकली आहेत हयाचा मी शोध घेतो. ही सारी प्रक्रियाच मोठी चमत्कारिक आहे. मनाच्या एका भागात वासनेची गोडी. आहे आणि दुसरा भाग वासनेत रमू देत नाही यातली गोडी न संपता:माणूस जेव्हा बाहेरची निवृत्ती स्वीकारण्यासाठी धडपाला लागतो तेव्हा त्यातून मनाच्या नानाविध विकृती निर्माण होऊ लागतात. हे आपले दुर्बलपण कुठे उघडे पडते की काय हया भीतीपोटी आपल्या प्रतिष्ठेला जपताना माणसे अहंमन्याहोतात, दामिक होताता किवा अरसिक, परपीडका होतात. धर्मवाद्यांच्या गटात गादीवर बसणान्यांच्या ठिकाणी हा आजार फार मोठ्या प्रमाणात असतो..मी शोध घेतो तले हया बाबीचाः की परिपूर्ण साधना पूर्ण करून सिद्ध झालेला स्थितप्रज्ञा कदाचित आपल्याला दिसणार नाही, पण निदान प्रामाणिक साधक तार आपल्याला दिसेल. माझा शोध अशा प्रामाणिक साधकांचा आहे.
 हासाधक प्रामाणिक केव्हा म्हणावयाचा ह्या बाबतीतः माझा निकष ठरलेला. आहे. मी त्याचा कर्मठ आचार पाहत नाही. मी पाहतो ते हे की त्याची स्वार्थासंबंधीची आतील गोडी ओसरत चाललेली आहे काय? साधनेच्या प्रभावाचा पहि णाम म्हणून यामाणसाचा समंजसपणा वाढला आहे. कायः किंवा क्षमाशीलता वाढली आहे काय ? खरोखारच इहलोकीच्या आणि परलोकीच्या फळांची त्याची आसक्ती कमी होते आहे काय? ही आतलीगोंडी. ज्यांच्या जीवनात संपत येते आहे अशा माणसाला मी प्रामाणिक साधक मानतो. अशा मंडळींचे जीवनः खन्या अर्थाने नीतीची उपासना करणारे असते. नीतीची उपासना करणारा माणूसाापल्या बाजूच्या काही मंडळींवर काहीनैतिक संस्कार करू शकतो:अनंतरावांना मी अति-- श्या काळजीपूर्वक दुख्नवा पाहिले आहे. त्यांचा नावः घेतानाः सद्गदित स्वर काढन लाच पाहिजे असे मानणान्या गलतामी नाही हे उघडच आहे.. पण ते प्रामाणिक साधकबाहेत. आशिाती:साधनात्यांनी नुसतीपरिखान केलेली नसूनः पचविलेली आहे, या निर्णयावर मी माझ्या निरीक्षणातूनःआलो आहे.
 तुम्हीदेवाने नाक घेता की धर्मावघेता यातामला विशेष रसानाही..माझ्या आवडीचा विषय माणसाच्या व्यक्तिमत्वाची त्याच्या नीतिमत्तेच्या उपासनेमुळे वाहत जाणारी.मनाची समृद्धी हा आहे. त्या दृष्टीने मला.अनंतरावा आठवले यांच्याविषयी ममत्व आणिःप्रेम आहे आदरही आहे. देवधर्मावरा श्रद्धा ठेवावी की। ठेवू नये यावर मतभेद राहतील. पण ही चांगली माणसे जगात असावीत, वाढावीता. त्यांचा प्रभावही वाढावा असें:माझ्यासाहख्याला वाटते'.
 दुपारी पायसाचे जेवण आहे म्हणून सकाळपासून काहीही ना खाताः फक्तः पाणी घेणारा माणूस आणि मेल्यानंतर स्वर्गात अप्सरांचा सहवास मिळावा ह्या