पान:अस्पृश्य -विचार.pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

O गांव-गाडा नेटपेड पत्रांचें हांशील वसूल करण्याच्या कामीं पोस्टरवात्याला, दि-- वाणी कोर्टाची समन्सें, दरखास्तीचे पंचनामे, तावे-पावत्या, वगैरे कामांत दिवाणी खात्याला गांवकामगार साह्य देतात. गांवांत वहिमी लोकांची ये-जा, फिरत्या गुन्हेगार जातींबद्दल माहिती, गुन्ह्याची थिति, वगैरेंसंबंधानें डिस्ट्रिक्ट मेंजिस्ट्रेट ठरवील तितकीं रजिस्टरें, पत्रकें व रिपोर्ट पाटील-कुळकर्णी तयार करतात. गांवांत गुन्हा अगर आकस्मिक मृत्यु झाला तर त्याची खबर पोलीसठाण्यांत त्यांना ताबडतोब दिली पाहिजे, अपमृत्यूबद्दल पंचक्रयास केला पाहिजे, व जरूर तर प्रेत डॅक्टरकडे पाठविलें पाहिजे. पेोलीस-पाटलाला गांवांत ग्स्त घालावी लागते, आणि मोठा गुन्हेगार पकडला तर त्याला चोवीस तासांत पेोलीसठाण्यांत पाठवावें लागतें. लहानस न मारामारी किंवा शिवीगाळीची फिर्याद गुन्ह्याच्या तारखेपासन आठ दिवसांत आली तर अपराध्यास बारा तासपर्यंत चावडीत कोंडुन ठेवण्याचा अधिकार पेोलीस-पाटलाला आहे. मुंबईचा सन १८६७ चा अॅक्ट ८ (गांवपेोलीस कायदा) कलम १५ प्रमाणें ज्या पेोलीस-पाटलाला कमिशन देण्यांत येतें, त्याला दोन रुपयांच्या अांतील चोरी किंवा अ क्रिया करणारास पांच रुपयेपर्यंत दंड अगर दोन दिवस चावडीत साधी कैद, आणि घाण करणारास एक या दंड अगर बारा तास चावडींत कैद याप्रमाणें शिक्षा देतां येते. अनाथ प्रेतें, मेलेलीं जनावरें, कुत्रीं वगेरे घाण महार जागल्यामार्फत काढविण्याचें काम म्हणजे गांवांत स्वच्छता, आरोग्य राखण्याचें काम लीस-पाटलाचें आहे. गांवांत कोणीही प्रवासी आला तर त्याजकडून पैसे घेऊन त्याला समानसुमान पुरविण्याचें काम पाटील-कुळकण्र्यांचें आहे. बरसातींत मुलकी, जंगल, पेोलीस, देिवाणी वगैरे खात्यांचे कारकून, शिपाई, बेलोफ वर्गेरे गांवगन्ना फिरतात. एक्सेज सबूइन्स्पेक्टर, कारस्टगार्ड, पेोलास पेस्तावा कॉन्स्टेबल, सकल इन्स्पेक्टर ह्यांचें त्यांतले त्यांत गांवाला विशष जाणें होतें. बरसात संपली म्हणजे सर्व खात्यांचे अंमलदार फिरतीवर निघतात. त्यांचा बंदोबस्त ठेवण्याचें महत्वाचें काम