पान:अस्पृश्य -विचार.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

n वतन-वतन. く。 पाटील-कुळकण्र्याकडे असतें. पलटणीच्या हालचाली किंवा खेळ होतात त्यावेळीं मुकामाच्या गांवच्या आसपासच्या गांवांना आगाऊ मागणी पाटील-कुळकण्र्याच्या हल्लींच्या कामाचें वर दिग्दर्शन केलें आहे. पूर्वीच्या राजवटीपेक्षां तें पुष्कळ वाढलें आहे, आणि सरकारच्या व लोकांच्या गरजा जसजशा वाढतील, तसतसें तें आणखी वाढणार. साधारण मराठी सातव्या इयत्तेच्या अांतील शिक्षणाचे माणसास व्यवस्थितपणें करतां येण्यासारखें तें राहिलें नाही; आणि त्यांतच शेतांतील पोटहिश्शांची व गांवठाणाची मोजणी व त्यांचे नकाशे काढणें हीं कामें मर्यादा किती असली पाहिजे ह्याची अटकळ कोणालाही बांधतां येईल. कोणत्याही खात्याला गांवगन्नाची माहिती पाहिजे असली, कीं ती पाटील कोणत्याही खात्याचा संबंध येवो, त्याची कारवाई पाटील-कुळकण्र्यांना करावी लागते, आणि तें काम पुरें पडण्यासाठीं जरूर ती मदत त्यांनाच द्यावी लागते. राज्यव्यवस्था सुधारत चालली तिजबरोबर सरकारचीं खातीं वाढत चालली, आणि प्रत्येकाची चिकित्सा व बारकाईही कीसही पुष्कळ काढावा लागतो. खेड्याखेड्यांनीं शाळा झाल्या नाहींत. जेथें झाल्या आहेत, तेथें कुळकर्णाच्या परीक्षेपुरतें सुद्धां ज्ञान मिळविण्याची सोय नसते, आणि अभ्यासासाठीं पर ठिकाणीं मुलें ठेवण्याची ऐपत फार थोड्या वतनदारांना असते. कर्तुकीचे वतनदार पाटील-कुळकर्णी दुसरीकडे रोजगार पाहतात. कुळकण्यांनीं स्वराज्यांत व इंग्रजींत लहान मोठ्या कारकुनी पेशाच्या व खानदानीच्या पाटलांनीं लष्करी पेशाच्या नौक-या पतकरल्या व पतकरतात; आणि ज्यांना दुसरीकडे पोट भरण्याची पंचाईत असे वतनदार गांवकीच्या वांट्याला येतात. तेव्हां एकसारख्या नवीन नवीन सुधारणा ज्यांत