हे पान प्रमाणित केलेले आहे.

मग एक वेळ अशी येईल,की सुस्थिरतेची किंमत मोजूनही लोक बदलाचे स्वागत करतील. हे खरे आहे, की ही वेळ अजून महाराष्ट्रात आलेली नाही. पण येणारच नाही अशाही समजुतीत कुणी राहू नये.

फेब्रुवारी १९७५



निर्माणपर्व । १०२