या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. ( २९ )11 JAN 1994 आहे. , 'तत्त्वबिंदु झटलें आहं, इसवी स. ६७५ च्या सुमारास बौद्धधर्मी चिनीयात्रेकरू इसिंग हा हिंदुस्थानांत आला होता. त्यावेळींहि इकडे बौद्धधर्म बराच प्रचलित होता. असें त्याचे वर्णनांत आहे. तो येण्याचेपूर्वी इकडे नुक्ताच होऊन गेलेला प्रसिद्ध भर्तृहरि हा बौद्ध होता, असे इसिंग यानें झटलें आपले विद्वान् ग्रंथकार वाचस्पतिमिश्र ह्यांनी आपल्या नांवाच्या ग्रंथांत भर्तृहरीस बाह्य ( धर्मबाह्य, बौद्ध.) असें यावरून तर उघडच झाले. फार दूर कशाला ? हर्षचरितावरून देखील त्यावेळी बौद्धधर्माचें बरेंच प्राबल्य असल्याचे लक्षांत येतें. हर्षचरितां- तच हर्षानें काटले आहे. 'मैत्रायणीशाखेचा विद्वान् ब्राह्मण दिवाकरमित्र याने तरुणपणीच वैदिकधर्म सोडून बौद्धदीक्षेचा स्वीकार केला ! “ श्रुयतेहि तत्रभवतः सुगृहीतनाम्नः स्वर्गतस्य ग्रहवर्मणो वालमित्रं मैत्रायणीयस्त्रयों विहाय ब्राह्मणायनो विद्वानुत्पन्नसमाधिः सौगतमते युवैव काषायाणि गृहीतवानिति " पुढें हर्षाचा वडील बंधु राज्यवर्धन हा तर बौद्धधर्मी झाला होताच, असें 'परमसौगतः' या ताम्रपत्रांतील पदावरून स्पष्ट होतें. बौद्धधर्माचे अत्यंताभिमानी राजे झाले, त्यांत प्रमुखत्वानें अंशोक १ भर्तृहरि यानें व्याकरणशास्त्रांत ' वाक्यपदीय ' नांवाचा ग्रंथ केला आहे, भर्तृहरि हा इ.स. ६५० सांत मरण पावला, असे इसिंग यानें म्हटले आहे. , २ह्या बौद्धधर्मी थोर पुरुषाचें संक्षिप्त चरित्र 'अशोकचरित', 'अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया ' वगैरे ग्रंथांतून संग्रहीत करून येथे दिले आहे. ग्रीसदेशचा प्रसिद्ध योद्धा आलेक्झ्यांडर हा हिंदुस्थानावर स्वारी करून परत गेल्यावर इतर ग्रीक योद्धयांनी हिंदुस्थान हस्तगत करण्याकरितां प्रयत्न केले. परंतु चंद्रगुप्तानें त्यांचे कांहीं चालू दिले नाहीं. चंद्रगुप्तानें आपली भावजय ध्रुवदेवी इची कामना करणाऱ्या शकपतीचा तिचा वेप स्वतः आपण घेऊन--शिरच्छेद केला, असें हर्षचरितांत आहे. *चंद्रगुप्त हा बलाढ्य राजा होता. त्यानें ग्रीक राजाच्या मुलीशीं लग्न केले होते, त्याचें लक्ष पराक्रम करण्याकडे फार होते. हा मौर्यवंशाचा आदि- पुरुष होय. सनापूर्वी २९७ व्या वर्षी तो मेल्यावर त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर बसला. त्याला दोन मुलगे होते. थोरला सुशिमा व धाकटा अशोक, अशोक हा कुरूप व क्रूर होता, ह्मणून सर्व लोक त्याला भीत असत. त्याचा बाप बिंदुसार हा त्याच्या दुष्ट स्वभावास कंटाळला होता; ह्मणून त्यानें त्याला आपल्यापासून दूर करितां तक्षशिला ( पंजाब ) येथें बंड उपस्थित झाले होतें त्यावर पाठविलें, तेथील अरिपुरेच परकलत्रकामुकं कामिनीवेशगुप्तश्चंद्रगुप्तः शकपतिमशातयदिति ' राहण्या- ह- च- उ-६ 6 ..