या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. पय आमची कल्पना कितो प्राचीन आहे, हे वाचकाध्या ध्यानांत आल्यावांचून राहणार नाहीं. + , • ह्यावरून, वाग्देवीची धन्यता आमच्या आर्यपूर्वजांस फार प्राचीनकाळी देखील वाटत असे, है चांगले व्यक्त होईल. पण अथर्ववेद आणि भागवत, यांच्याही पुत्र, आमचे सुविख्यात पूर्वज भाषेच्या महत्वाला जागरूक होते, व ती गोष्ट ऋग्वेदातील ऋचांवरून स्पष्टच दिसून येते. ऋग्वेदांत वाचेची व्यापकता, तिचें जन्मस्थान, आणि तिचें महत्व सांगितले आहे; (ऋ. मं. १०.१२५ ), व बहुतेक त्याचाच अनुवाद अथवेदांतसुद्धा केला आहे. अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवानामुत मानुषाणाम् । यंकामये तं तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तमृपिं तं सुमेधाम ३ अहंरुद्राय धनुरातनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवाउ | अहंजनायसमदं कृणोम्यहं द्यावा पृथिवी आविवेश ५ अहंसवे पितरमस्यमूर्धन्मम यो निरस्व १ न्तः समुद्रे ततोवितिष्ठे भुवनानि विश्वोताम् द्यां वर्ष्मणोप स्पृशामि अहमेववातइव प्र वाम्यारभमाणा युवनानि विश्वा ७ परो दिवो पर एना पृथिव्यैतावती महिम्ना संबभूव ८ ( अथर्ववेद. ४-३० ). भ्यासंबंधाचा ऋ वेदांतील उल्लेख. १ ॠग्वेदाचा काल इ० स० पूर्वी चार हजार वर्षापासून सहा हजार वर्षेपर्यंत असल्याचें, रा० रा० बाळ गंगाधर टिळक यांनी ऑपल्या मृगशीर्ष नामक पुस्तकांत सिद्ध केले आहे. भारतीय साम्राज्य, पुस्तक २ रें, प्रस्तावना, पान २/३ व भाग १३ वा, पान ८७ पहा. Vide also Mr. Tilak's " Orion. "