पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/185

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | १८१ व्यापारः इति अभिप्रायः, तथापि न एवं उपपद्यते । हेतुस्वभाव-अनुपरक्तस्य फलस्य उत्पत्ति-असंभवात् । स्वभावउपरागं-अभ्युपगमे च, हेतु-स्वभावस्य फल-काल-अवस्थायित्वे सति, क्षण भंग-अभ्युपगम-त्याग-प्रसंगः । विना एव वा स्वभाव-उपरागेण हेतु-फल-भावं अभ्युपगच्छतः सर्वत्र तत्प्राप्तेः अंतिप्रसंगः ।। ( शारीरकभाष्य, २।२।२० ) ह्मणजे, * क्षणभंगवादी असे प्रतिपादन करितो की, जर एका पुढील एक असे कोणतेही दोन क्षण घेतले तर त्यां पैकीं मागच्या क्षण उत्पन्न झालेली वस्तु, पुढचा क्षण उत्पन्न होण्याच्या पूर्वी,-ह्मणजे पुढच्या क्षणीं विद्यमान होणारी वस्तु उत्पन्न होण्याच्या पूर्वी,-नष्ट होते. परंतु असे कबूल केले तर मागच्या क्षण उत्पन्न झालेली वस्तु पुढच्या क्षणीं उत्पन्न झालेल्या वस्तूचे कारण मानितां येणार नाहीं. कारण आतांचे किंवा पूर्वी नष्ट झालेली जी. मागच्या क्षणची वस्तु ती, भावरहित झालेली असल्या मुळे, ती पुढच्या क्षण उत्पन्न होणाच्या वस्तूचे कारण होऊ शकणार नाही. सर्वास्तित्ववादी कदाचित् असें ह्मणेल कीं, ( १ ) मृद-सुवर्ण-कारणाः हि घटादयः च रुचकादय: ३ मृद-सुवर्ण-आत्मानः अनुभूयन्ते । यदि च न कार्य-समये कारणं सत्, कथं तेषां तत्-आत्मना अनुभवः । न च कारण-सादृश्यं कार्यस्य, न तु तादात्म्यं, इति वाच्यम् । असति कस्यचित् रूपस्य अनुगमे सादृश्यस्य अपि अनुपपत्तेः । अनुगमे वा तत् एव कारणम् । तथा च तस्य कार्य-तादात्म्यं इति सिद्धं अक्षणिकत्वं इत्यर्थः । सर्वथा वैलक्षण्ये तु हेतु-फल-भावः तन्तु-घटादी अपि प्राप्तः इति अतिप्रसंगः ॥ ( वाचस्पति )