केवळ दीर्घ सहवासामुळे दोन माणसांतलं नातं कणखर, परिपक्व आहे असं पहाणाऱ्यांना वाटतं. पण ते खऱ्याखुऱ्या संवादावर आधारलेलं नसलं तर कणखरपणाच्या दर्शनी भिंतीमागे ते हळूहळू कमकुवत होत ढासळत राहतं.