हे पान प्रमाणित केलेले आहे.
४५
लाविल्याने हवेमध्ये फारसा फरक होण्याचा संभव नाहीं. जिकडे
तिकडे सर्व देशभर कोट्यवधि झाडे पाहिजे आहेत. तरच कांहीं
इच्छित हेतु सिद्धीस जाण्याचा संभव आहे. ह्याकरितां, सरकार
व रयत यांनी शक्य तितकी झाडे लावण्याविषयी प्रयत्न केला
असतां, ह्या देशाचे मोठे कल्याण केल्यासारखे होणार आहे.
--------------------