या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हरयोगवासिमसार मला या मज भानंदसागराचा अंत बागत नाही. हेमर म्हणने एक अगदी संकुचित स्थान माहे. त्यामुळे बेलफळांत जसा इसी मावत माही त्याप्रमाणे मी त्यांत मावत नाही विरचीच्या. सत्यकोकाच्याही पलीकडे फार लांबवर मा स्वरूप पसरले आहे. मी प्रहाद माहे, पाताळातील वा मंदिरांत रहातों इत्यादि संकुचित कल्पना करणे हा माझा मोठा भ्रम. माहे. देह कोण, अदेह कोण ! मृत कोण, जिवंत कोण ! सर्व मिथ्या माया. माझे सर्व पितृ-पितामहादि पूर्वज कृपण होते. म्हणून ते हैं साम्राज्य सोडून संसारभूमीमध्ये रममाण झाले. ही महा दृष्टि कोठे ? ५ भनेक सकटानी मस्लेली राज्यलक्ष्मी कोठे ! अनंत मानंदाचा सभोग घेणारी व उत्कृष्ट शांतीने शोभणारी ही चिन्मय दृष्टि सर्व दृष्टीहून श्रेष्ठ आहे. हे उत्तम व नित्य बोध-साम्राज्य सोडून माझें मन दुःखकारक राज्यवैभवामध्ये रममाण होत नाही. माझ्या पित्याने सर्व त्रिभुवन जिंकून घेतले होते. पण त्याचा उपभोग किती दिवस घेतला ! व त्याकरिता प्राणान्त संकट कशी भोगली! या भानंदाचा स्वाद न घेता शेकडों जगद्राय करणाराचेही जीवित व्यर्थ आहे. या असल्या भखंडित पूर्ण मानंदाचा अव्हेर मूर्ख करतो; ज्ञानी कधीही करीत नाही. कारण उंट चांगली वेल सोडून काव्याकडे जाणार हे ठरलेलेंच आहे. उसाचा रस सोडून कडु लिंबाचा रस जसा कोणी पीत नाही त्याप्रमाणे ही परदृष्टि सोडून जळक्या राज्यामध्ये कोणीही शहाणा मासक्त होणार नाही. नंदन. वनातील प्रफुलित वेलींनी मुशोभित झालेली भूमि कोटें व वणवा लागून जळून खाक झालेली माळ जमीन कोटें ! त्याचप्रमाणे ही बोधष्टि कोठे व भोगदृष्टि कोटें। या चित्-तत्वामध्ये सर्व आहे. मग त्याचा अनुभव फां घेतला जात नाही ! चैतन्याच्या योगाने सर्व सर्वत्र सदा प्राप्त होते. तेजाची प्रकाशन शक्ति, चद्रातील अमृतप्राप्ति, ब्रमाची मोठी मान्यता, इंद्राची त्रैलोक्यराज्यता, शंकराची पूर्णता, विष्णूची जयलक्ष्मी, मनाची शीघ्र गति, वायूची बलवत्ता, भनीची दाहशक्ति, जलाची रसशक्ति, मुनींची महातपःसिद्धि, बृहस्पतीची विद्या, विमानाची भाकाशगति, पर्वतांची स्थिरता, समुद्राची गंभीरता, मेलची पति उंची, सुगतांची शून्यता, वसंताची पुष्पमयता, वर्षर्तची मेघगर्जना, यक्षांची मायामयता, भाकाशाची स्वच्छता, तुषारांची शीतता, व प्रीष्मतची वसता या व अशाच दुसन्याही