<poem> एका एक कधी जसे दिसतसे स्वांती विकारांतरे, अन्या तें न दिसे तसेंच; असते ज्याचे तयातें खरे; चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग? एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग! ॥3॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.