साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी
(१६०८–१६८२)
    समर्थ रामदास स्वामी

    समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते.

    रामदास स्वामी यांचे साहित्यिक कार्य संपादन

    1. दासबोध
    2. श्रीराम स्तुती
    3. हनुमान स्तुती‎
    4. मनाचे श्लोक
    5. करुणाष्टके‎
    6. बुद्धी दे रघुनायका
    7. उत्तम गुण
    8. मारुती स्तोत्र
    9. चतुर्दश मारूती स्तोत्रे
    10. सोलिव सुख
    11. सवाई
    12. आनंदवनभुवनी
    13. आत्माराम
    14. दत्ताची आरती
    15. ज्ञानदेवाची आरती
    16. श्रीनवरात्रवासिनीची आरती
    17. श्री हरतालिकेची आरती
    18. श्री जगदंबेची आरती
    19. श्री करवीरपुरवासिनीची आरती
    20. श्री देवीची आरती
    21. श्री अंबामातेची आरती
    22. श्री लक्ष्मी देवीची आरती
    23. शंकराच्या आरत्या
    24. विष्णूच्या आरत्या
    25. श्रीदत्तप्रभूची भूपाळी
    26. शिवराजास आठवावें
    27. आरती कृष्णेची
    28. निश्चयाचा महामेरु
    29. मराठा तितुका मेळवावा