पोशिंद्याची लोकशाही/लेखानुक्रम

लेखानुक्रम
०१ आढावा दहा वर्षांच्या राजकारणाचा ०९
०२ लोकसभेची मध्यावधी निवडणूक आणि शेतकरी संघटना १७
०३ 'भारत'भूमीला वाफसा आला आहे २९
०४ पाटी पुसली, आता पुढे ३९
०५ मागणं लई नाही ४५
०६ मध्यममार्गी पंतप्रधान ४९
०७ स्वतंत्र भारताचे नैतिक दर्शन ५६
०८ काँग्रेसला पर्याय नाही? ६३
०९ लोकसभा निवडणुका १९८९ ७२
१० अपात्र नेत्यांनी मांडलेली जनतेची अग्निपरीक्षा ७८
११ पंचायत राज निवडणुका व शेतकरी महिला आघाडी ८४
१२ देशाला वाचविण्यासाठी ९२
१३ खाईच्या धारेवर असलेल्या देशातील जनतेला धोक्याचा इशारा १०५
१४ खाईच्या धारेवर, मतपेटीच्या समोर! १११
१५ इति अटलबिहारी प्रकरणम् १२१
१६ नाही, पंतप्रधानसाहेब! १२८
१७ कांदाफेकीचे मर्म १३१
१८ मेंढरे नव्हे, माणसे म्हणून जगा १४०
१९ संकटाची चाहूल देणारा जाहीरनामा
(स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक: १) १४८
२० स्थिर सरकार चांगले की आघाडीचे?
(स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : २) १५४
२१ राखीव जागांविषयी भ्रम (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ३) १६२
२२ स्त्रियांसाठी राखीव जागा (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ४) १७०
२३ समान नागरी कायदा (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ५) १७९
२४ समाजवादी संरचना (स्व. भा. प. जाहीरनामा लेखांक : ६) १८८
२५ स्वातंत्र्यलढ्याच्या फौजेची पुनर्बाधणी करताना १९१
२६ खरोखरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा २०४
२७ बहुजन समाजाला क्रांतीची दुसरी संधी २११
२८ पोशिंद्यांच्या लोकशाहीसाठी स्वतंत्र भारत पक्ष २१९
२९ ग्यानबाचे मतदारांना मार्गदर्शन
(लोकसभा निवडणूक २००४) २३४
३० खुलेपणाचा दरवाजा उघणारे 'अटलजीं'चे बटण २४९
३१ २००४ निवडणुकीने काय शिकविले? २५९
३२ देशाच्या स्वातंत्र्यास कोयता-पंजाचा धोका २७२
३३ निवडणूक धोरणाचा निर्णय लॉटरी तिकीट घेण्यासारखा होत नाही २७७
३४ होतकरू नव्हे, खचलेल्या मनांचा कौल
(म. रा. विधानसभा २००४ निकाल) २८८
३५ राजकीय भूमिकेचे चक्रव्यूह २९३
३६ राष्ट्रीय 'रालोआ' आणि राष्ट्र संपवणारी 'संपुआ' ३०६
३७ आता देश वाचविणे फक्त मतदारांच्या हाती ३२२
३८ गरिबांच्या खच्चीकरणाविरुद्ध आचारसंहिता कोणती? ३३७
३९ देशपातळीवरील निकालाचा अर्थ
(लोकसभा निवडणूक २००९) ३४४